|
 |
| |
२६ जुलै २००५... मुंबईला बुडवणारा महापुर...
जास्तीत जास्त लोकांन रक्त पुरवण्याचे ध्येय असणारे श्री. सुभाष देसाई, यांनी रक्तदाते सरकारी संस्था आदरणीय आश्रयदाता यांच्या साह्कार्याने "सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी" स्थापन केली.
११सप्टेंबर २००४....
जेव्हा आतंकवाद्यांनी मुंबईची रेल्वे सेवा उध्वस्त केली तेव्हा श्री. सुभाष देसाई यांनी अपघातग्रस्तांसाठी रक्त गोळा करावे म्हणून प्रयत्न केले. लोकांच्या सहकार्याने जवळपास ३०० रक्तपिशव्या गोरेगाव स्टेशनला अल्पावधित गोळा करण्यात आल्या.
रक्तदात्यांपर्यंत पोचवण्यासाठी श्री. सुभाष देसाई यांनी मुंबईतील पहिलीवहिली फिरती रक्तवाहिनी सुरु केली. हीचे उदघाटन २३ मे २००८ साली श्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले.
श्री. सुभाष देसाई हे रक्तदानाच्या मोहिमेकरता अविरत झटत आहेत. हे त्यांचे कार्य बघून प्रत्येक गरजूला रक्त पुरवठा करण्याचे त्यांचे स्वप्न नक्की पूर्ण होईल असे वाटते. |
| |
|